शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:41 IST

नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७ सत्यात आणण्यासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. युवकांनी स्वतःचा विकास केला तरच देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे युवकांनी स्वतःचा विकास करून देशाचा विकास करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, अरविंद खुटकर, नितीन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी २०४७ विकसित भारत होण्यासाठी विविध मार्गे युवकांना जोडले आहे. अनेक युवक पंतप्रधानांच्या माय भारत पोर्टल अॅपवर जोडले जात आहेत. युवक हे देशाची खरी शक्ती आहे. त्यामुळे ते क्लीन इंडिया, फीट इंडिया सारखी मोहीम राबवित आहेत. त्यामुळे आज देशाचा युवक सर्वच बाजूंनी विकसित होत आहे. त्यांना सरकारचे बळ मिळत आहे.

इतर राज्याच्या तुलनेत गोवा हे एकमेव राज्य आहे ज्याने पंतप्रधांनांनी सुरू केलेल्या विविध योजना १०० टक्के पूर्ण केल्या आहेत. राज्यात हर घर जल १०० टक्के झाले आहे. हर घर शौचालय १०० टक्के पूर्ण झाले आहे. हर घर वीज अशा विविध क्षेत्रात गोवा अग्रेसर आहे. कारण गोव्यात आम्ही या योजना तळागळातील लोकापर्यंत राबवित असतो.

स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

आताच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आचार आत्मसात केले पाहिजेत. त्याच्या विचारांची प्रेरणा घेत स्वतःचा विकास केला पाहिजे. तरच देशाचा विकास होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत