शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

भारत संकल्प यात्रे अंतर्गत महिला सशक्तीकरणावर भर: आमदार जेनिफर मोन्सेरात

By समीर नाईक | Updated: December 19, 2023 16:10 IST

भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा लोकांना जोडणारा उपक्रम आहे.

समीर नाईक,पणजी: भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा लोकांना जोडणारा उपक्रम आहे. महत्वाचे म्हणजे संकल्प यात्रा उपक्रम अंतर्गत महिला सशक्तीकरण करण्यावर सरकारने भर दिला आहे, असे प्रतिपादन ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी केले.

ताळगाव येथे मंगळवारी आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याहस्ते भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच जानू रोझारिओ, उपसरपंच रेघा पै, जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक, पंचायत सचिव गौरीश पेडणेकर व इतर पंच सदस्य उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ताळगाव येथे पुढील काही दिवस संकल्प यात्रे अंतर्गत जागृती करण्यात येणार आहे. तसेच भारत २०४७ पूर्णपणे विकसित देश होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे, असे मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमापूर्वी ताळगाव पंचायततर्फे  गोवा मुक्तीदिन निमित्त आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच विकसित भारत अंतर्गत लोकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तीसवाडी गट विकास अधिकारी प्रीतेश शेट्ये उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा