शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

"गोव्यात सर्वच माणसे तुमच्या सारखी का नाहीत?"; मल्याळी तरूणाला वाईट अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 13:58 IST

काणकोण तालुक्यातील लोलये गावात पोहोचला. तेथील काही लोकांनी त्याला अडवून त्याची विचारपूस केली.

- वासुदेव पागी 

 

पणजीः मुंबईहून   आपल्या घरी जाण्यास निघालेला केरळी युवक पुढे ट्रेन नसल्यामुळे गोव्यातच अडकून पडला. अडलेल्यांना मदत करणे हे आपले गोंयकारपण, परंतु त्याला मारहाण करण्यापासून त्याचा मोबाईल व पैसे काढून घेण्यापर्यंतची अमानूषता त्याच्या पदरी पडली. मात्र राज्याच्या सीमेवरील लोलये वासियांकडून मिळालेल्या प्रेमामुळे तो भाउक झाला.

या युवकाचे नाव ऊन्नीकृष्णन असे असून तो केरळचा आहे. मुंबईला तो गेला होता. तेथून ट्रेन पकडून तो केरळला जायला निघाला होता. परंतु ट्रेन मडगावच्या पुढे गेली नाही. तसेच नंतर रेल्वेसेवाही बंद करण्यात आल्यामुळे तो तिथेच अडकून पडला. मडगाव येथे तो 20 दिवस राहिला. तेथून तो चालत कारवारच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्याचे पैसे  व मोबाईल ही काढून घेण्यात आला.

त्याही परिस्थितीत तो चालत राहिला. काणकोण तालुक्यातील लोलये गावात पोहोचला. तेथील काही लोकांनी त्याला अडवून त्याची विचारपूस केली. त्याला मल्याळम शिवाय इतर भाषा फारच अल्प येत असल्यामुळे त्याच्याशी संवाद करणेही कठीण होत होते.  तो बराच दिवस उपाशीच होता असे आढळून आले.  स्थानिक माजी सरपंच अजय लोलयेकर व राजेश  नाईक, स्थानिक श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर आणि शिक्षक अनिल कामत यांनी त्याची काही खाण्यापीण्याची व्यवस्था केली. त्याला थोडे पैसेही दिले व नंतर पोलीसांना माहिती देवून त्यांच्या स्वाधीन केले.  गोव्यातील सर्वच माणसे लोलयेवासियांसारखी असती तर त्या बिचाऱ्याला हे हाल सोसावे लागले नसते असे त्याला नेण्यासाठी आलेले पोलीसही बोलून गेले. त्याची निवारा घरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची पोलीसांनी माहिती दिली.