शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार? खासगी बसमालकांचा संतप्त सवाल

By पूजा प्रभूगावकर | Updated: March 17, 2024 13:47 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली पणजीत आता सर्वत्र कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस धावणार आहे.

पणजी: स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकार पणजीतील खासगी बससेवा बंद करु पहात आहे. खासगी बसमालकांचा व्यवसाय हिरावून घेणारे हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार ? असा संतप्त सवाल खासगी बसमालक संघटनेचे निमंत्रक सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली पणजीत आता सर्वत्र कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस धावणार आहे. यावर आम्ही आक्षेप नोंदवला होता. मात्र वाहतूक खात्याने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री सुध्दा त्यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ देत नसल्याची टीका त्यांनी केली.

ताम्हणकर म्हणाले,की पणजीत कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस सुरु केल्यास खासगी बसेस बंद होणार हे निश्चत आहे. मात्र जो पर्यंत वाहतूक खाते या बसेस बंद करा, असे सांगत नाही, तो पर्यंत आम्ही बसेस करणार नाही. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध असला तरी आम्ही काहीच करु शकत नाही. कारण सरकारच्या विरोधात गेल्यास आमच्यावरच कारवाई होईल. पणजीत ७० खासगी बसेस कार्यरत असून त्यांच्यावर गदा येण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारBus Driverबसचालक