शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार? खासगी बसमालकांचा संतप्त सवाल

By पूजा प्रभूगावकर | Updated: March 17, 2024 13:47 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली पणजीत आता सर्वत्र कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस धावणार आहे.

पणजी: स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकार पणजीतील खासगी बससेवा बंद करु पहात आहे. खासगी बसमालकांचा व्यवसाय हिरावून घेणारे हेच काय ते अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार ? असा संतप्त सवाल खासगी बसमालक संघटनेचे निमंत्रक सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली पणजीत आता सर्वत्र कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस धावणार आहे. यावर आम्ही आक्षेप नोंदवला होता. मात्र वाहतूक खात्याने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री सुध्दा त्यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ देत नसल्याची टीका त्यांनी केली.

ताम्हणकर म्हणाले,की पणजीत कदंबच्या इलैक्ट्रीक बसेस सुरु केल्यास खासगी बसेस बंद होणार हे निश्चत आहे. मात्र जो पर्यंत वाहतूक खाते या बसेस बंद करा, असे सांगत नाही, तो पर्यंत आम्ही बसेस करणार नाही. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध असला तरी आम्ही काहीच करु शकत नाही. कारण सरकारच्या विरोधात गेल्यास आमच्यावरच कारवाई होईल. पणजीत ७० खासगी बसेस कार्यरत असून त्यांच्यावर गदा येण्याची भीती असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारBus Driverबसचालक