शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2024 08:16 IST

ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: आईप्रमाणेच झाडांची काळजी घ्या. वायनाड प्रकरण आमचे डोळे उघडणारे असून ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जाणवत आहेत. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

'एक पेड माँ के नाम' अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील सरकारी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी भारतीय जनता पार्टी को-ऑपरेटिव्ह सेलचे अनिल काणेकर, नगरसेवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थी, पालकांनी वृक्ष संवर्धन, निसर्गरक्षण, पर्यावरण जागृती यांबाबत विशेष योगदान द्यावे. आज जागतिक पातळीवर निसर्गावर घाला होत असताना निसर्ग जगला तरच सृष्टी सुस्थितीत राहील याचे भान ठेवून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुलांनी झाडे लावली आणि शपथही घेतली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत