शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पणजीवासीय खेळतात धुळीची होळी: उत्पल पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:01 IST

जी-२० परिषदेसाठी पणजीत सुरू असलेली कामे घाईगडबडीत केली जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीचे नागरिक सध्या धुळीने होळी खेळत आहेत. ही कामे लवकर पूर्ण करावीत, अशी टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.

जी-२० परिषदेसाठी पणजीत सुरू असलेली कामे घाईगडबडीत केली जात आहेत. मात्र, ही कामे व्यवस्थित पूर्ण करावीत, म्हणजे लोकांना त्याचा त्रास होणार नाही, इतकीच मागणी करू शकतो, असे त्यांनी सांगितले. आझाद मैदान येथे रंगपंचमी खेळण्यासाठी आले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

पर्रीकर म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीचे सर्व रस्ते फोडून ठेवले आहेत. त्यामुळे प्रचंड धूळ निर्माण झाली आहे. यामुळे पणजीच्या लोकांना रंगांऐवजी धुळीने होळी खेळावी लागत आहे. कदाचित त्याचमुळे लोकसुद्धा रंगपंचमी साजरी करताना घरातून फारसे निघाले नाही. त्यामुळे पुढील वर्षी तरी रंगपंचमी रंगांनी खेळता यावी, धुळीने नव्हे अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा आहे. पणजीतील रस्ते फोडल्याने वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे त्या दुकानांना व्यावसायिकदृष्ट्या मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोना काळात जी स्थिती निर्माण झाली होती, तीच आता स्मार्ट सिटीच्या कामांमुळे झाल्याची टीका पर्रीकर यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकर