शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

तिसवाडी तालुका अंधारात

By admin | Updated: January 11, 2016 01:21 IST

पणजी : थिवीहून येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने रात्री आठ वाजता तिसवाडी तालुका

पणजी : थिवीहून येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने रात्री आठ वाजता तिसवाडी तालुका अंधारात बुडाला. राजधानी शहराकरिता कदंब पठारावरील उपकेंद्रात फोंड्याहून वीज घेण्यात आली. कार्यकारी अभियंता पॉल फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिघाड शोधण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. उच्च दाबाची वीज वापरणारी हॉटेल्स तसेच अन्य आस्थापनांना वीज मिळू शकली नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले आहेत. पणजीतील वीज २0 मिनिटांत पूर्ववत झाली. वीज नाही म्हणून पाणी नाही, अशीही स्थिती उद्भवल्याने लोकांचे पाण्याअभावी हाल झाले. राजधानी शहरात व्यापारी आस्थापनांनाही फटका बसला. रात्री ८ वाजता शहरातील वीज गुल झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. रविवार असल्याने अनेक दुकाने बंद होती. (प्रतिनिधी)