शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

हे सरकार गरीब, होतकरूंचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; घरदुरुस्तीसाठी आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:59 IST

घर दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे आर्थिक मदत करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी फायदेशीर ठरत आहे. आतापर्यंत अनेकांनी या निधीचा लाभ घेत आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी मदत मिळवली. सरकार गरीब आणि होतकरू लोकांचेच असून, लोकांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री जॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोकुळवाडी-साखळी येथील एका महिलेच्या घराची भिंत आणि काही भाग कोसळल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले होते. त्यांना घर दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा मदतीचा धनादेश शालन नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.

आठ दिवसांत मंजुरी

या आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव सरकारदरबारी सादर करून आठ ते दहा दिवसांमध्ये प्रभावी पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्यात आली. या आर्थिक साहाय्याचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शालन नाईक यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांचा मुलगा रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर उपस्थित होते.

नगरसेवकांचा पाठिंबा

प्रभाग क्र. ६ मधील गोकुळवाडी येथील शालन नाईक यांच्या घराची भिंत व अर्धा भाग कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक विश्रांती पार्सेकर आणि माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. नंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत