शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

...तर गोवा महाराष्ट्रामध्ये गायब झाला असता : मंत्री रवी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:22 IST

हा कार्यक्रम मंत्री नाईक यांच्या कार्यालयात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील राजकारणात, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. हे केवळ ओपिनियन पोल झाल्यामुळे शक्य झाले. त्यावेळी गोवा महाराष्ट्रामध्ये विलीनीकरण करण्यावर ओपिनियन पोल झाला नसता तर गोव्याला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसता व आज गोवा महाराष्ट्राचा भाग बनला असता. असे झाले असते तर आपल्याला कोणी विचारलेही नसते. गोवेकर महाराष्ट्रामध्ये गायब झाले असते. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला वेगळी ओळख मिळाली, असे मत कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले.

फोंडा विकास समिती यांच्यातर्फे साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांनी लिहिलेल्या 'गोमंतकीय राजकारणातील बदलते प्रवाह' या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नाईक बोलत होते. व्यासपीठावर राजू नायक, फोंडा विकास समितीचे राम कुंकळ्येकर, प्रकाशक विद्या म्हाडगुत, लेखक मिलिंद म्हाडगुत उपस्थित होते.

हा कार्यक्रम मंत्री नाईक यांच्या कार्यालयात झाला. मंत्री नाईक म्हणाले, आज राज्यात शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. अनेक संस्था चांगले नागरिक घरवण्यासाठी हातभार लावत आहेत

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण