शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

...तर गोवा महाराष्ट्रामध्ये गायब झाला असता : मंत्री रवी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:22 IST

हा कार्यक्रम मंत्री नाईक यांच्या कार्यालयात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील राजकारणात, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. हे केवळ ओपिनियन पोल झाल्यामुळे शक्य झाले. त्यावेळी गोवा महाराष्ट्रामध्ये विलीनीकरण करण्यावर ओपिनियन पोल झाला नसता तर गोव्याला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसता व आज गोवा महाराष्ट्राचा भाग बनला असता. असे झाले असते तर आपल्याला कोणी विचारलेही नसते. गोवेकर महाराष्ट्रामध्ये गायब झाले असते. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला वेगळी ओळख मिळाली, असे मत कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले.

फोंडा विकास समिती यांच्यातर्फे साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांनी लिहिलेल्या 'गोमंतकीय राजकारणातील बदलते प्रवाह' या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नाईक बोलत होते. व्यासपीठावर राजू नायक, फोंडा विकास समितीचे राम कुंकळ्येकर, प्रकाशक विद्या म्हाडगुत, लेखक मिलिंद म्हाडगुत उपस्थित होते.

हा कार्यक्रम मंत्री नाईक यांच्या कार्यालयात झाला. मंत्री नाईक म्हणाले, आज राज्यात शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. अनेक संस्था चांगले नागरिक घरवण्यासाठी हातभार लावत आहेत

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण