शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2024 08:56 IST

खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्ष हा राजकीय पक्ष नसून तो एनजीओ असल्याचा आरोप वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. जर त्यांच्या आरोपात दम असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे आरजी विरोधात तक्रार करावी, असे खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

आरजीने लढवलेली विधानसभा निवडणूक ही असंविधानिक होती. आमचे निवडून आलेले एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात त्यांनी सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल करुन दाखवावी, असे परब म्हणाले. 

परब म्हणाले, की ढवळीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळेच ते वारंवार आरजीवर आरोप करतात. आरजी ने जर तसे खरेच केले असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. आमदार बोरकर हे बेकायदेशीरपणे निवडून आल्याचे त्यांनी सिद्ध करावे.

त्यांच्या पक्षाची नेमकी ताकद काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी त्यांना कळून येईल' असा टोला ढवळीकर यांनी लगावला. ते म्हणाले की, 'लोकांनी त्यांना झिडकारलेले आहे. खुद्द मडकई मतदारसंघात त्यांना जी काही मते मिळणार आहेत, त्यावरून त्यांनी आत्मचिंतन करावे व नंतरच चांगले काम करत असलेल्या लोकांवर टीका करण्याचे धाडस करावे.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण