शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2024 08:56 IST

खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्ष हा राजकीय पक्ष नसून तो एनजीओ असल्याचा आरोप वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. जर त्यांच्या आरोपात दम असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे आरजी विरोधात तक्रार करावी, असे खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

आरजीने लढवलेली विधानसभा निवडणूक ही असंविधानिक होती. आमचे निवडून आलेले एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात त्यांनी सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल करुन दाखवावी, असे परब म्हणाले. 

परब म्हणाले, की ढवळीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळेच ते वारंवार आरजीवर आरोप करतात. आरजी ने जर तसे खरेच केले असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. आमदार बोरकर हे बेकायदेशीरपणे निवडून आल्याचे त्यांनी सिद्ध करावे.

त्यांच्या पक्षाची नेमकी ताकद काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी त्यांना कळून येईल' असा टोला ढवळीकर यांनी लगावला. ते म्हणाले की, 'लोकांनी त्यांना झिडकारलेले आहे. खुद्द मडकई मतदारसंघात त्यांना जी काही मते मिळणार आहेत, त्यावरून त्यांनी आत्मचिंतन करावे व नंतरच चांगले काम करत असलेल्या लोकांवर टीका करण्याचे धाडस करावे.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण