शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

...तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : मनोज परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2024 08:56 IST

खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्ष हा राजकीय पक्ष नसून तो एनजीओ असल्याचा आरोप वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. जर त्यांच्या आरोपात दम असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे आरजी विरोधात तक्रार करावी, असे खुले आव्हान पक्षप्रमुख मनोज परब यांनी दिले आहे.

आरजीने लढवलेली विधानसभा निवडणूक ही असंविधानिक होती. आमचे निवडून आलेले एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्या विरोधात त्यांनी सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल करुन दाखवावी, असे परब म्हणाले. 

परब म्हणाले, की ढवळीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळेच ते वारंवार आरजीवर आरोप करतात. आरजी ने जर तसे खरेच केले असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. आमदार बोरकर हे बेकायदेशीरपणे निवडून आल्याचे त्यांनी सिद्ध करावे.

त्यांच्या पक्षाची नेमकी ताकद काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी त्यांना कळून येईल' असा टोला ढवळीकर यांनी लगावला. ते म्हणाले की, 'लोकांनी त्यांना झिडकारलेले आहे. खुद्द मडकई मतदारसंघात त्यांना जी काही मते मिळणार आहेत, त्यावरून त्यांनी आत्मचिंतन करावे व नंतरच चांगले काम करत असलेल्या लोकांवर टीका करण्याचे धाडस करावे.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण