शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरकार गप्प बसणार नाही ; आसगाव प्रकरणात सर्व गुडांना तुरुंगात टाकणार - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 27, 2024 14:33 IST

"आगरवाडेकर कुटूंबाला घर नको असेल तर ती त्यांची मर्जी."

किशोर कुबल/पणजी

पणजी : आसगांव येथे घर पाडल्याच्या प्रकरणात सरकार गप्प बसणार नाही. सर्व गुंडांना टाकले जाईल. पोलिस पथके मुंबई व बेळगांवला रवाना झालेली आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले कि,‘या प्रकरणात आगरवाडेकर कुटूंबाला कोणाशीही तडजोड करायची असेल किंवा सरकारकडून त्यांना घर नको असेल तर ती त्यांची मर्जी, परंतु सरकार या प्रकरणात गप्प बसणार नाही. घर पाडणाय्रा सर्व गुंडांना आत टाकीन. जे कोणी दोषी आहेत त्या सर्व जणांवर कठोर कारवाई केली जाईल.’

आगरवाडेकर कुटूंबाने तक्रार मागे घेण्याची तयारी चालवली असल्याने त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले.दरम्यान, स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनीही या कुटुंबाने अचानक घुमजाव केल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'आम्ही सर्वजण मदतीला गेलो परंतु या कुटुंबांने सर्वांनाच गृहीत धरले. आज सर्व गोवा त्या कुटुंबावर नाराज आहे. मुख्यमंत्र्यांनी क्राइम ब्रांचमार्फत चौकशी चालूच ठेवावी व हे प्रकरण धसास लावावे. या कुटुंबाने मला भेटण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती परंतु मला आता त्यांना भेटायचे नाही.'

गोव फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणानंतर सरकारला उपरोधिक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की,' ज्या गुंडांनी घर पाडले त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवावे तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यांना राष्ट्रपती पदके देऊन त्यांचा सन्मान करावा. सरदेसाई पुढे म्हणाले की आमदार डिलायला लोबो यांनी एका रात्रीत पक्ष बदललाला तसेच या कुटुंबाने केले. त्यामुळे डिलायला यांना धक्का बसण्याचे कारण नाही. ते म्हणाले की कुटुंबातील महिलेची 'लाय डिटेक्टर' चाचणी घेतल्यास सर्व काही बाहेर येईल.'

टॅग्स :goaगोवा