शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खनिज वाहतूक, वाळू उपसा आदी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना साकडे

By किशोर कुबल | Updated: June 24, 2024 14:26 IST

दिल्लीत भेट : पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गावांचा विषयही मांडला.

किशोर कुबल/पणजी

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट घेऊन गावांमध्ये खनिज वाहतूक सुरु करण्यासाठी कायदेशीर तोडगा काढण्याची मागणी केली तसेच सीआरझेड, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित काही वगळण्याचीही विनंती केली.

सावंत यांच्यासोबत राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हेही होते. खनिज वाहतूक, वाळू उपसा आदी विषयांवर पर्यावरणीय परवाने (ईसी) आदी विषयांवर चर्चा झाली.

हायकोर्टाच्या बंदीमुळे गावांमध्ये खनिज वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही. यावर कायदेशीर तोडगा काढावा, अशी विनंती यादव यांच्याकडे करण्यात आली. सरकारने नऊ खाण ब्लॉकचा लिलांव केला. काही कंपन्यांनी ईसी वगैरे मिळवल्या परंतु कोर्टाच्या निर्बंधांमुळे गावांमध्ये खनीज वाहतूक सुरु करता आलेली नाही. दुसरीकडे सीआरझेडमुळे वाळू उपसा तसेच किनारी भागातील बांधकामांवर संकट आले आहे. राज्यात वाळूची टंचाई आहे. आणखी एक बाब म्हणजे गोव्यात पश्चिम घाटातील ९९ गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले आहेत. यातील ४० गाव वगळण्याची राज्य सरकारची मागणी आहे.

टॅग्स :goaगोवा