शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

देव, धर्म, देशाचे महत्त्व मुलांना सांगा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:27 IST

कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'विकसित भारत २०४७' ची दूरदर्शी योजना तयार करीत आहे. ही योजना पुढील पिढी समोर नेताना भावी पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना देव, धर्म व देश यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

कल्याण आश्रम गोवातर्फे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या ७४ व्या स्थापना दिन कार्यक्रम पाटो- पणजी येथील संस्कृती भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळे ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की कल्याण आश्रमाच्या कार्याला ७० हून अधिक वर्ष पूर्ण झाली. मात्र, अजूनही ते त्याच चिकाटीने काम करीत आहेत. याचे खरेच कौतुक आहे. प्रत्येकाने अशा कार्याला हातभार लावावा. विकसित भारताच्या माध्यमातून भावी पिढीला सक्षम करावे.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की दुसऱ्यांमध्ये चांगले आचार व विचार प्रदान करणे हे फार महत्वाचे असते. नकारात्मक विचार तसेच नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहावे. चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम करीत आहेत. महत्वाचे म्हणे त्यांची नेपाळ येथेही शाखा आहे. राष्ट्र घडणीत तसेच देशाला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत अशा संस्थांचे योगदान महत्वाचे ठरते. या संस्था समाज सेवा करण्याचे महत्वाचे काम करतात. वनवासी कल्याण आश्रमचे सहसंघटनमंत्री भगवान सहाय म्हणाले, की कल्याण आश्रम एक सामाजिक संस्था आहे व समाज कार्य करते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाचे संघचालक राजेंद्र भोबे, कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत