शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देव, धर्म, देशाचे महत्त्व मुलांना सांगा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:27 IST

कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'विकसित भारत २०४७' ची दूरदर्शी योजना तयार करीत आहे. ही योजना पुढील पिढी समोर नेताना भावी पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना देव, धर्म व देश यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

कल्याण आश्रम गोवातर्फे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या ७४ व्या स्थापना दिन कार्यक्रम पाटो- पणजी येथील संस्कृती भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळे ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की कल्याण आश्रमाच्या कार्याला ७० हून अधिक वर्ष पूर्ण झाली. मात्र, अजूनही ते त्याच चिकाटीने काम करीत आहेत. याचे खरेच कौतुक आहे. प्रत्येकाने अशा कार्याला हातभार लावावा. विकसित भारताच्या माध्यमातून भावी पिढीला सक्षम करावे.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की दुसऱ्यांमध्ये चांगले आचार व विचार प्रदान करणे हे फार महत्वाचे असते. नकारात्मक विचार तसेच नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहावे. चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम करीत आहेत. महत्वाचे म्हणे त्यांची नेपाळ येथेही शाखा आहे. राष्ट्र घडणीत तसेच देशाला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत अशा संस्थांचे योगदान महत्वाचे ठरते. या संस्था समाज सेवा करण्याचे महत्वाचे काम करतात. वनवासी कल्याण आश्रमचे सहसंघटनमंत्री भगवान सहाय म्हणाले, की कल्याण आश्रम एक सामाजिक संस्था आहे व समाज कार्य करते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाचे संघचालक राजेंद्र भोबे, कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत