शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

देव, धर्म, देशाचे महत्त्व मुलांना सांगा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:27 IST

कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'विकसित भारत २०४७' ची दूरदर्शी योजना तयार करीत आहे. ही योजना पुढील पिढी समोर नेताना भावी पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना देव, धर्म व देश यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

कल्याण आश्रम गोवातर्फे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या ७४ व्या स्थापना दिन कार्यक्रम पाटो- पणजी येथील संस्कृती भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळे ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की कल्याण आश्रमाच्या कार्याला ७० हून अधिक वर्ष पूर्ण झाली. मात्र, अजूनही ते त्याच चिकाटीने काम करीत आहेत. याचे खरेच कौतुक आहे. प्रत्येकाने अशा कार्याला हातभार लावावा. विकसित भारताच्या माध्यमातून भावी पिढीला सक्षम करावे.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की दुसऱ्यांमध्ये चांगले आचार व विचार प्रदान करणे हे फार महत्वाचे असते. नकारात्मक विचार तसेच नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहावे. चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम करीत आहेत. महत्वाचे म्हणे त्यांची नेपाळ येथेही शाखा आहे. राष्ट्र घडणीत तसेच देशाला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत अशा संस्थांचे योगदान महत्वाचे ठरते. या संस्था समाज सेवा करण्याचे महत्वाचे काम करतात. वनवासी कल्याण आश्रमचे सहसंघटनमंत्री भगवान सहाय म्हणाले, की कल्याण आश्रम एक सामाजिक संस्था आहे व समाज कार्य करते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाचे संघचालक राजेंद्र भोबे, कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत