शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'राजभाषा व्हायला आधी मराठी जगली तर पाहिजे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:56 IST

मराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे

पणजी: मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असे संदेश गोवा मराठी अकादमीला काहीजण पाठवतात. राजभाषा होणे ही वेगळी व नंतरची गोष्ट आहे. सध्या मराठीला वाचविण्याचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे. मराठी वाचली तरच ती राजभाषा होईल, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे असे निरीक्षण मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी नोंदविले. तरूणांची नस समजून घेऊन त्यांना मराठीकडे वळविणे व त्यांना व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.सोमवारी येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात, गोमंतक साहित्य सेवक मंडळ व मिनेझीस ब्रागांझा संस्थतर्फे आयोजित केलेल्या जेष्ठ समिक्षकत सोमनाथ कोमरपंत यांच्या गोमंतक: प्रज्ञा आणि प्रतिभा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक प्रा. नारायण महाले, जेष्ठ पत्रकार परेश प्रभू, डॉ. सोमनाथ कोमरपंत, मिनेझीस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर उपस्थित होते. मराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे व हे प्रेम प्रजेच्या वतीने निर्माणजाले पाहिजे. सध्या मराठी प्रथामीक शाळाच जर बंद पडत आहेत तर त्यात मराठी करी संरक्षित राहणार असा प्रश्न निर्माण झाला असून पालकांचे प्रबोधन आदी कामे सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठीला पोर्तुगीजांनी संपविण्याचे षडयंत्र रचले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आपलीच माणसे मराठी संपविण्याचे प्रयत्न करत असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :marathiमराठीMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018