शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

अंदाज बांधल्याप्रमाणे भोम ग्रामसभेत वादळ घोंघावलेच 

By आप्पा बुवा | Updated: November 26, 2023 17:21 IST

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती.

फोंडा - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पावरून वरून रविवारची भोम ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी होणार असल्यास संबंधित जे आराखडे बांधण्यात येत होते ते शेवटी सत्यात उतरले व ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. काही वेळा प्रकरण हातघाईवर सुद्धा गेले. सरपंच दामोदर नाईक यांनी समय सूचकता दाखवताना वेळीच दोन्ही गटांमध्ये हस्तक्षेप केल्याने प्रकरण चिघळले नाही. 

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती. प्रश्न वाढत चालले आहेत परंतु जो मूळ मुद्दा आहे तो चर्चेला येत नाही ते पाहून शेवटी इतर प्रश्न बाजूला ठेवण्यात आले व महामार्गाचा प्रश्न चर्चेला घेण्यात आला. त्यावेळी आंदोलन कर्ते संजय नाईक यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सरकारने ग्रामस्थांना कसे अंधारात ठेवले हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करत होते.

त्याचवेळी सरपंच दामोदर नाईक हे मात्र त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण पंचायत मंडळाला अंधारात ठेवून सर्वकाही गोष्टी घडत आहे याचे सुतोवाच ते करत होते. दोघांमध्ये वादविवाद चालू असतानाच ग्रामस्थांच्य दोन गटांमध्ये बाचांबाची सुरू झाली व प्रकरण हातघाई वर गेले. राष्ट्रीय महामार्ग गावातून नको असा हट्ट धरलेल्या महिला शेवटी उग्र बनल्या व त्या जे काही पंच  सदस्य प्रकल्पाला पाठिंबा देत आहे त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्याच वेळी काही लोक संजय नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याने प्रकरण चिघळले गेले. शेवटी पोलिसांना अधिक कुमक मागवावी लागली.  सरपंच दामोदर नाईक यांनी प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच सभास्थान सोडून ग्रामस्थांमध्ये धाव घेतली व दोन्ही गटांची समजूत काढली. शेवटी लोकांचा एकूण रोष पाहून महामार्ग संबंधी सर्व पंचायत मंडळ ग्रामस्थ बरोबर राहील असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, स्थानिक आमदार इत्यादी व ग्रामस्थ इत्यादींची एक व्यापक बैठक लवकरच घेण्याचे ठरले .ह्या  ठरावावर  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सभा आटोपती घेण्यात आली.