शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो

By पूजा प्रभूगावकर | Published: April 28, 2024 2:22 PM

उकाड्यामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत.

पणजी : उन्हाची झळ आता भाज्यांनाही बसू लागली आहे. पणजी बाजारात वालपापडी १८० ते २०० रुपये किलो तर मिरची १२० रुपये किलो इतकी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.

उकाडयामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत. लिंबू महागले असतानाच आता भाज्यांवरही वाढत्या तापमानाची झळ बसू लागली आहे. गोव्यात बेळगाव व कोल्हापूर येथून भाजी आयात होते. सध्या तेथील घाऊक बाजारात भाज्या महागल्याने त्याचा थेट फटका येथील किरकोळ बाजारातील भाजी दरांवर होत आहे.

वालपापडीचा दर साधारणता ८० ते १०० रुपये किलो इतका असतो. मात्र अचानक त्याच्या दरात वाढ होऊन तो थेट १८० ते २०० रुपये किलो इतका झाला आहे. तर बारीक हिरवी मिरची सुध्दा ३० रुपये पाव किलो म्हणजेच १२० रुपये किलो या दराने मिळत आहे. उकाडा असाच कायम राहिला तर अन्य भाज्या सुद्धा महागण्याची शक्यता असल्याचे पणजी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाvegetableभाज्या