शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भालचंद्र गावकर यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2024 09:33 IST

गावकर यांच्या 'पनवत' या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भालचंद्र गावकर लेखणीद्वारे नेहमी बोलत आले आहेत. त्यांच्या लेखणीतून सामाजिक भावना व्यक्त होत असते, असे उद्‌गार जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले. गावकर यांच्या 'पनवत' या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

सांगे येथील संजना पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. बेतोडा फोंडा येथील केशव सेवा साधना सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, खास अतिथी म्हणून गोवा विद्यापीठ कोकणी विभागाचे डॉ. हनुमंत चोपडेकर, संजना पब्लिकेशनचे दिनेश मणेरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. हनुमंत चोपडेकर म्हणाले, 'पनवत' ही साहित्यकृती कल्पना व वास्तव यांच्या मिश्रणातून आपल्या शब्द सामर्थ्याने सामाजिक जाणिवांनी भरलेली असल्याचे स्पष्ट होते. मुख्य पात्रांबरोबरच इतर पात्रांनाही तेवढेच महत्त्व दिल्याने कारणाने सगळी पात्रे मुख्य कथानकाचा भाग बनून जातात. वसंत सावंत यांनी आपल्या भाषणात प्रा. भालचंद्र गावकर यांच्याकडून साहित्यक्षेत्रात अधिक अपेक्षा असल्याचे सांगून ते त्या पुऱ्या करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रा. भालचंद्र गावकर यांचे यापूर्वी तीन कथासंग्रह, चार कवितासंग्रह एक आत्मचरित्रपर पुस्तक तसेच कोकणी भाषा विज्ञान आणि साहित्य : एक भासाभास ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वागत दिनेश मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर सालेलकर यांनी, तर आकाश गावकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :goaगोवा