शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भालचंद्र गावकर यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2024 09:33 IST

गावकर यांच्या 'पनवत' या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भालचंद्र गावकर लेखणीद्वारे नेहमी बोलत आले आहेत. त्यांच्या लेखणीतून सामाजिक भावना व्यक्त होत असते, असे उद्‌गार जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले. गावकर यांच्या 'पनवत' या कोकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

सांगे येथील संजना पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. बेतोडा फोंडा येथील केशव सेवा साधना सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, खास अतिथी म्हणून गोवा विद्यापीठ कोकणी विभागाचे डॉ. हनुमंत चोपडेकर, संजना पब्लिकेशनचे दिनेश मणेरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. हनुमंत चोपडेकर म्हणाले, 'पनवत' ही साहित्यकृती कल्पना व वास्तव यांच्या मिश्रणातून आपल्या शब्द सामर्थ्याने सामाजिक जाणिवांनी भरलेली असल्याचे स्पष्ट होते. मुख्य पात्रांबरोबरच इतर पात्रांनाही तेवढेच महत्त्व दिल्याने कारणाने सगळी पात्रे मुख्य कथानकाचा भाग बनून जातात. वसंत सावंत यांनी आपल्या भाषणात प्रा. भालचंद्र गावकर यांच्याकडून साहित्यक्षेत्रात अधिक अपेक्षा असल्याचे सांगून ते त्या पुऱ्या करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रा. भालचंद्र गावकर यांचे यापूर्वी तीन कथासंग्रह, चार कवितासंग्रह एक आत्मचरित्रपर पुस्तक तसेच कोकणी भाषा विज्ञान आणि साहित्य : एक भासाभास ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वागत दिनेश मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर सालेलकर यांनी, तर आकाश गावकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :goaगोवा