शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

राज्य कर्जाच्या खाईत

By admin | Updated: March 24, 2017 02:39 IST

पणजी : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला आहे. २0१२

पणजी : गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला आहे. २0१२ पासूनची ही कर्जवाढ ७४.८८ टक्के इतकी आहे. वेगवेगळ्या सवलती तसेच योजनांच्या माध्यमातून वाटली जाणारी आर्थिक खिरापत आणि विशेष म्हणजे विकासकामांवर आवश्यकतेपेक्षा जास्त होणारा वायफळ खर्च राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरला आहे.विधानसभेत सादर केलेल्या २0१६-१७च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षअखेर म्हणजेच ३१ मार्च २0१६ रोजी राज्याचे कर्ज १0,९४५ कोटी ३८ लाख रुपये इतके होते. येत्या ३१ मार्चपर्यंत कर्ज १२,०१८ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. वर्षभरातील कर्जवाढ १0३ कोटी ७८ लाख रुपये इतकी आहे.२0१२ साली राज्याच्या डोक्यावर ६,८७२ कोटी ३६ लाख रुपये कर्ज होते. गेल्या पाच वर्षांच्या काळात आर्थिक तूटही वाढली आहे. २0१२-१३ मध्ये ती १,१३७ कोटी ३६ लाख रुपये होती. आज आर्थिक तूट २,००१ कोटी ८३ लाख रुपयांवर पोहोचली आहे.स्टॅट्युटरी लिक्विडिटी आधारित खुल्या बाजारपेठेतील कर्जही वाढले आहे. एसएलआर आधारित बाजारपेठेतील कर्ज २0१३ साली ४६.५४ टक्के होते, ते या आर्थिक वर्षात ५९.४२ टक्क्यांवर पोहोचले आहे.जलक्रीडा धोरणाचा मसुदा कायदा खात्याकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. कॅसिनोंसाठी विशेष बोटी, ट्रान्सशिपरर्सच्या नोंदणीसाठी नियम तयार केले जातील. मांडवी, जुवारी, म्हापसा आदी ठिकाणी सागरमाला योजनेंतर्गत ११ जेटी बांधल्या जातील, असे अहवालात म्हटले आहे.दोनापावल-वास्को जलदगती बोटसेवा अंतिम टप्प्यात आहे. कुंडई येथे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी १0 हजार चौरस मीटर जमीन शोधण्यात आली आहे. प्रकल्प अभ्यासार्थ तज्ज्ञांचे पथक नेमण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. (प्रतिनिधी)