शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या कदंब बसमधून धूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 22:13 IST

कदंब महामंडळाच्या बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

पणजी -  कदंब महामंडळाच्या बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसगाडीच्या इंजिनातून अचानक धूर निघाल्यामुळे एकच गोंधळ उढाला. बांबोळी येथे हा प्रकार घडला.सकाळी साडेसातच्या सुमारास आल्तिनोहून कुज्जिरा येथील शाळा समुहातील विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या कदंब बसमधून बांबोळी येथे पोहोचल्यावर अचानक धूर सुटला. धूर इंजनमधून येत होता. प्रसंगावधान राखून बस ड्रायव्हरने बस बाजुला उभी केली व त्वरित सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून खाल उतरविले. गाडी पूर्णपणे थंड होवून धूर बंद झाल्यानंतर तेथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेपर्यंत नेऊन विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. तसेच दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी नेताना गाडी बदलून नेण्याची खबरदारीही या जबाबदार चालकाने घेतली. दरम्यान वारंवार घडणाऱ्या कदंब बसला आग लागण्याच्या प्रकारांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात अधिक चिंता ही शाळकरी मुलांच्या पालकांना लागून राहिली आहे. यापूर्वी बांबोळीलाच घडलेल्या आणखी एका दुर्घटनेत प्रवाशांना घेऊन जाणारी कदंबची बसगाडी जळून खाक झाली होती. त्यानंतर अशीच घटना आगशी येथे घडली होती. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाºया बसगाड्या या स्वयंचलीत दरवाजाच्या असणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. कारण बसला आग लागली तर स्वयंचलित यंत्रणे जळाली तर दरवाजा खुला होण्यास अडचण होते.

टॅग्स :goaगोवा