शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

श्रीपाद नाईक यांची आगामी निवडणूक शेवटची

By काशिराम म्हांबरे | Updated: March 5, 2024 17:31 IST

पाच वर्षानंतर होणाऱ्या २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नवा तसेच युवा चेहऱ्याला प्राधान्य द्यावे अशी विनंती आपण पक्षाकडे करणार असल्याची माहिती नाईक यांनी पत्रकारांना दिली.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाच वेळा निवडून आलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आगामी लोकसभेची निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचे संकेत दिले आहेत. 

पाच वर्षानंतर होणाऱ्या २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नवा तसेच युवा चेहऱ्याला प्राधान्य द्यावे अशी विनंती आपण पक्षाकडे करणार असल्याची माहिती नाईक यांनी पत्रकारांना दिली. म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा पक्ष कार्यालयात पत्रकारांची ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार केदार नाईक, मायकल लोबो, माजी आमदार ग्लेन टिकलो, दयानंद सोपटे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दोन दिवसापूर्वीच पक्षाने श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यातून उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी देऊन पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच सोपवलेल्या जबाबदारी बद्दल श्रीपाद नाईक यांनी यावेळी पक्षाचे आभार मानले. तसेच पाच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असेही नाईक यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिली.

टॅग्स :goaगोवा