शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

एसईझेड गेले, गोव्यात आता दोन सीईझेड, केंद्राचा प्रस्ताव जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 21:24 IST

राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समावेश आहे.

पणजी : राज्यात एसईझेडला स्थान दिले जाऊ नये म्हणून गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले व मग सर्व एसईझेड दिगंबर कामत सरकारच्या काळात रद्द करून टाकले गेले होते. मात्र देशभरात एकूण चौदा सीईझेड केंद्राकडून अस्तित्वात आणले जाणार असून त्यात गोव्यातीलही दोन सीईझेडचा समावेश आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून दोन सीईङोड तयार केले जातील असे केंद्र सरकारकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे.

सागरमाला प्रकल्पांतर्गत किनारपट्टीतील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची निवड सीईझेडसाठी करण्यात आली आहे. सीईझेडसाठी देशातील चौदा जागे निवडले गेले आहेत. गुजरातमध्ये तीन, तामिळनाडूत तीन तसेच आंध्र प्रदेशमध्ये दोन सीईझेड अस्तित्वात आणले जाणार आहेत, असे केंद्र सरकारच्या प्रस्तावात म्हटले आहे. 

सागरमालाचा जो राष्ट्रीय परस्पेक्टीव प्लॅन तयार करण्यात आला आहे, त्यात गोव्यातीलही दोन सीईङोडचा समावेश आहे. विशेष म्हणजे गोव्यासह देशातील चौदाही सीईङोडबाबतची योजना राज्य सरकार व केंद्र सरकारने चर्चा करून तयार केली असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्रात केवळ एकच सीईङोड येईल. रत्नागिरीमध्ये हा सीईङोड अस्तित्वात येईल असेही केंद्राने जाहीर केले आहे. दक्षिण कोकणपट्टीत एकूण तीन सीईझेड तयार होतील व त्यात गोव्यातील दोन सीईङोडचा समावेश आहे. रिफायनिंग, पोलाद व अन्न प्रक्रिया अशा उद्योगांना नजरेसमोर ठेवून या तीन सीईङोडचा विचार करण्यात आला आहे. बंदर आधारित औद्योगिकरणाला चालना द्यावी व त्यातून रोजगार संधी निर्माण कराव्यात असा केंद्राचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय जहाजोद्योग व अर्थ राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी याविषयीची माहिती लोकसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. 

दरम्यान, गोव्यात आताच कोळसा हाताळणी, जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण अशा प्रकल्पांना मोठा विरोध होतो. यापूर्वी एसईङोडना लोकांनी पिटाळून लावले आहे. त्यामुळे आता सीईङोडबाबत गोमंतकीय गप्प राहतील का असा प्रश्न निर्माण होत आहे. सीईङोड गोव्यात विकसित करण्याविषयी गोवा सरकारशी केंद्र सरकारने चर्चा केली तरी कधी व सागरमाला प्रकल्पाच्या योजनेत गोव्यातील सीईङोडची योजना समाविष्ट केंद्र सरकारने केली तरी कधी अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे. हे सगळे प्रश्न आता चर्चेस येणार आहेत.

टॅग्स :goaगोवा