शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘संतोष’ बंगाली बाबूंकडेच!

By admin | Updated: March 27, 2017 03:40 IST

जवळपास ११९ मिनिटे फुटबॉल चाहत्यांचा मनाचा ठाव घेणाऱ्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अखेर बाजी

सचिन कोरडे /गोवाजवळपास ११९ मिनिटे फुटबॉल चाहत्यांचा मनाचा ठाव घेणाऱ्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अखेर बाजी मारली ती पश्चिम बंगालने. या सामन्याचा ‘हिरो’ ठरला तो मनवीर सिंह. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत रोनाल्डोच्या पासवर मनवीरने डाव्या पायाने चेंडू जाळीत ढळलला आणि बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम सुन्न झाले. घरच्या मैदानावर विजेतेपदाची आशा बाळगणाऱ्या गोमंतकीय चाहत्यांना या पराभवामुळे हादरा बसला. कारण सामन्यात गोव्याच्या खेळाडूंनी जबरदस्त टक्कर दिली होती. मात्र क्षणात खेळ कसा बदलतो, याची प्रचिती उपस्थितांना आली. मनवीरच्या एकमेव गोलने बंगालला चॅम्पियन बनविले. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगालचे स्वप्न पूर्ण झाले. उल्लेखनीय म्हणजे, प्रतिष्ठेचा संतोष चषक ३२ व्यांदा जिंकण्याची किमया बंगालने साधली. त्यामुळे ‘संतोष’वर बंगाली बाबूंचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.