शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

By पूजा प्रभूगावकर | Updated: January 9, 2024 13:26 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

पणजी: संजीवनी साखरकारखाना पुढील एका वर्षात सुरु केला जाईल या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर मंगळवारी पणजी येथील आझाद मैदान येथे सुरु केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दरम्यान सरकारने संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-हस्तांतरण या पीपीप तत्त्वावर निविदा सरकारने जारी केली आहे. बंद असलेला संजीवनी कारखाना पुन्हा सुरु करा, इथेनॉल प्रकल्प सुरु करा या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साेमवारी पणजीत धडक दिली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो येथील निवासस्थानावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.

मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय जाग्याहून हलणार नाही असे स्पष्ट करुन या शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री आझाद मैदानावरच ठाण मांडला. अखेर मंगळवारी सकाळी गोमंतक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची आल्तीनो येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून संजीवनी कारखाना पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत