शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

प्रशासकीय भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले : मुख्यमंत्री

By admin | Updated: May 8, 2015 01:14 IST

पणजी : ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात किंवा गेल्या अडीच वर्षांच्या एकूण कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे पू

पणजी : ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात किंवा गेल्या अडीच वर्षांच्या एकूण कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे पूर्ण उच्चाटन झाले, असे मी म्हणणार नाही; पण प्रशासनात भ्रष्टाचार निश्चितच कमी झाला आहे,’ असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीस शुक्रवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी खास ‘लोकमत’ला मुलाखत दिली. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे.ॅ गेल्या सहा महिन्यांत शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला, असे तुम्हाला वाटते का?- भ्रष्टाचार निश्चितच कमी झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत किंवा तत्पूर्वी अडीच वर्षांच्या काळात एकाही मंत्र्यावर किंवा सरकारमधील आमदारावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. गेले काही दिवस काँग्रेसवाले हे सरकार भ्रष्ट सरकार आहे, असे म्हणत आहेत. मात्र, सरकार भ्रष्ट आहे म्हणजे नेमके काय, ते विरोधी पक्ष सांगत नाही. नेमक्या कोणत्या प्रकरणात कुणी कसा भ्रष्टाचार केला आहे, ते काँग्रेस सांगत नाही; कारण सांगण्यासाठी त्या पक्षाकडे काहीच नाही. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड पूर्ण नष्ट झाली, असे मी म्हणत नाही. मात्र, भ्रष्टाचार हा सर्वच स्तरांवर कमी झाला अहे. जर मंत्र्यांच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला किंवा तो शून्य प्रमाणावर आला, तर मंत्र्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांवरही बंधन येते. वचक निर्माण होतो. (पान ७ वर)