शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

प्रशासकीय भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले : मुख्यमंत्री

By admin | Updated: May 8, 2015 01:14 IST

पणजी : ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात किंवा गेल्या अडीच वर्षांच्या एकूण कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे पू

पणजी : ‘आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात किंवा गेल्या अडीच वर्षांच्या एकूण कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे पूर्ण उच्चाटन झाले, असे मी म्हणणार नाही; पण प्रशासनात भ्रष्टाचार निश्चितच कमी झाला आहे,’ असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीस शुक्रवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी खास ‘लोकमत’ला मुलाखत दिली. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे.ॅ गेल्या सहा महिन्यांत शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला, असे तुम्हाला वाटते का?- भ्रष्टाचार निश्चितच कमी झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत किंवा तत्पूर्वी अडीच वर्षांच्या काळात एकाही मंत्र्यावर किंवा सरकारमधील आमदारावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. गेले काही दिवस काँग्रेसवाले हे सरकार भ्रष्ट सरकार आहे, असे म्हणत आहेत. मात्र, सरकार भ्रष्ट आहे म्हणजे नेमके काय, ते विरोधी पक्ष सांगत नाही. नेमक्या कोणत्या प्रकरणात कुणी कसा भ्रष्टाचार केला आहे, ते काँग्रेस सांगत नाही; कारण सांगण्यासाठी त्या पक्षाकडे काहीच नाही. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड पूर्ण नष्ट झाली, असे मी म्हणत नाही. मात्र, भ्रष्टाचार हा सर्वच स्तरांवर कमी झाला अहे. जर मंत्र्यांच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला किंवा तो शून्य प्रमाणावर आला, तर मंत्र्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांवरही बंधन येते. वचक निर्माण होतो. (पान ७ वर)