शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

पावसाचा जोर कायम

By admin | Updated: October 3, 2015 03:36 IST

पणजी : पावसाने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण

पणजी : पावसाने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही. शनिवारीही पावसाळी वातावरण राहणार असून त्यानंतर पर्जन्यवृष्टी कमी होईल आणि दहा ते बारा दिवसांनी मान्सून माघारी फिरेल, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. साहाय्यक शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अरबी समुद्रात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो गोव्याकडे स्थिरावल्याने दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकत असून कोकण व दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार सुरू आहे. गोव्यात रविवारपासून पावसाचा जोर कमी होईल. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल विचारले असता हरिदासन यांनी अशी माहिती दिली की, सध्या जी पर्जन्यवृष्टी होत आहे ती हवामानातील बदलामुळे असून मान्सून अद्याप माघारी फिरलेला नाही. हा पाऊस होऊन गेल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी मान्सूनची माघार सुरू होईल. गुरुवारी दुपारनंतर आकाशात ढग गोळा होऊन गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारीही दुपारपर्यंत पावसाचा जोर होता. (प्रतिनिधी)