शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

पावसाचा फटका, गोव्याला येणारी 16 विमाने अन्यत्र वळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:24 IST

गोव्यात प्रचंड पाऊस पडत असून जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

पणजी : गोव्यात प्रचंड पाऊस पडत असून जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामान व जोरदार पावसाचा परिणाम म्हणून गोव्याला येणारी सोळा विमाने दाबोळी विमानतळाकडून अन्यत्र वळविण्यात आली आहेत. शेकडो प्रवाशांना यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.

मंगळवारी रात्रीपासून गोव्यात प्रचंड वृष्टी सुरू आहे. बुधवारी तर अखंडीतपणो वृष्टी सुरू राहिल्याने गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले. प्रचंड पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणो मुश्कील झाले आहे. काही भागांत गुडघाभर पाणी साचले आहे. विविध खासगी आस्थापने व अन्यत्र नोकरी, धंद्यासाठी येणा:या वाहनधारकांनी पावसात जागा मिळेल तिथे वाहने पार्क केल्याने वाहतुकीचा फज्जा उडाल्याचेही चित्र प्रमुख शहरांमध्ये दिसून आले. पणजीसह काही भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. मान्सून सुरू झाल्यानंतर गोव्यात अलिकडे असा पाऊस पडला नव्हता. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी कडा कोसळल्या.

देश-विदेशातून दाबोळी विमानतळावर विमाने येतात. अतिवृष्टीमुळे सोळा विमाने देशातील अन्य विमानतळांवर वळविण्यात आली. गोव्याहून विमानाने अन्यत्र जाऊ पाहणारे प्रवासी दाबोळी विमानतळावर अडकून उरले. दाबोळी विमानतळाचे संचालक बी.सी एच नेगी यांना याविषयी विचारले असता, त्यांनी एकदा हवामान सुधारल्यानंतर सोळा विमाने गोव्याच्या विमानतळावर येण्यास मान्यता दिली जाईल. तूर्त विमाने अन्यत्र वळविण्याशिवाय पर्याय नाही.

दरम्यान, हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. गुरुवारीही गोव्यात जोरदार पाऊस राहिल, असे हवामान खात्याचे म्हणणो आहे. यामुळे पर्यटकांनी किंवा मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा जीवरक्षकांच्या संस्थेनेही दिला आहे.