शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

गोव्याला खास दर्जाच्या मागणीस राहुल गांधी अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 04:37 IST

गोव्याच्या जमिनी राखून ठेवणे व या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणे, यासाठी गोव्याला खास दर्जा द्यावा, अशी मागणी गोंयचो आवाज, अन्य एनजीओ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.

पणजी : गोव्याच्या जमिनी राखून ठेवणे व या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणे, यासाठी गोव्याला खास दर्जा द्यावा, अशी मागणी गोंयचो आवाज, अन्य एनजीओ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यांनी या मागणीस अनुकूलता दर्शवली. गोव्यातील कोळसा प्रदूषण व अन्य गैरप्रकारांच्या विरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुकही केले.गोव्याच्या प्रदेश आराखड्याचा गैरफायदा घेत काही मंत्री जमिनी विकण्याची दारे खुले करत आहेत, मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जमिनी घातल्या जात आहेत अशा तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केल्या. केवळ जमिनी व अस्मिता राखून ठेवण्यासाठी अन्य कोणत्या राज्यांना खास दर्जा आहे हे गांधी यांनी जाणून घेतले. गांधी यांनी या मागणीविषयी अनुकूलता दाखवली.कोळसा प्रदूषणाबाबतही गांधी यांनी चिंता व्यक्त केली. ग्रीन मालाची एमपीटीमधून वाहतूक व्हावी, एमपीटी कामगारांच्या काळजीसाठी कोळसा प्रदूषण बंद व्हावे, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडला. वास्कोतील रहिवाशांना कोळसा प्रदूषणाचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतात, हेही गांधी यांनी जाणून घेतले. खनिज खाण अवलंबित त्यांना भेटले, तेव्हा खाणी सुरू होण्यासाठी प्रयत्न करू, असे गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीgoaगोवा