शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फसवणुकीसाठी राहुलने देशाची माफी मागावी, राफेल मुद्द्यावर जावडेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 14:45 IST

राफेल डील हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिक करार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

पणजी: राफेल डील हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिक करार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी गोव्यात आलेले जावडेकर हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर व सुरक्षा व्यवस्थेवर राहुल गांधीनी संशय घेतला. राफेल कराराबद्दल अपप्रचार करून सरकारची आणि पर्यायाने देशाची बदनामी केली. या मुद्द्यावर त्यांना कधी चर्चा करायला नको होती, केवळ खोटे बोलून अपप्रचार करायचा इरादा होता. आजही ते संसदेत तेच करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर सत्य आता जनतेसमोर आले आहे.इतके दिवस लोकांची फसवणूक करण्याचा गुन्हा राहुल गांधी यांनी केला आहे. देशाची त्यांनी माफी मागितली पाहिजे असे ते म्हणाले.लोकांचा विश्वास आजही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आहे. कॉंग्रेसने कितीही खोटारडेपणा केला तरी त्यांचे इरादे फलदायी होणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला स्वीकारावा लागलेल्या पराभवाचा राफेल मुद्द्याशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर