शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महागाई, बेरोजगारी विरोधात आयटकतर्फे पणजीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2023 13:25 IST

केंद्र सरकार कामगार विरोधी कायदा लादून कामगारांची सतावणूक करत आहे.

- नारायण गावस

पणजी: वाढती महागाई, बेराेजगारी तसेच कामगारांची केली जाणारी सतावणूक या विरोधी देशभर २६ नोव्हेबर ते २९ नाेव्हेबर पासून निदर्शने सुरु असून त्याचा भाग म्हणून आयटकतर्फे आझाद मैदानावर धरणे धरण्यात आली. कामगारांची केली जाणारी सतावणूक बंद करा तसेच कामगार कायद्यात बदल करा अशी मागणी करण्यात आली.

केंद्र सरकार कामगार विरोधी कायदा लादून कामगारांची सतावणूक करत आहे. खासगी कंपन्यांचे व्यावस्थापन कामगारांची सतावणूक करते. पण सरकार या कामगारांचा विचार न करता खासगी कंपन्यांचे हीत जोपासत आहे. आज कंत्राटी पद्धत कामगारांवर लादू करुन कामगारांची सतावणूक सुर आहे. कामगारांना सुरक्षा पुरविली जात नाही. त्यांना पगार वाढ वेळेवर केली जात नाही. त्यांना त्यांचे हक्क दिले जात नाही. म्हणून देशभर या कामगार विरोधी धोरणामुळे सर्व कामगार संघटना धरणे धरत आहे.

देशभर सरकारी कार्यालये. विधानसभा अशा विविध भागात निदर्शने सुरु आहे. त्याचा भाग म्हणून गाेव्यात आम्ही आझाद मैदानावर हे धरणे केले आहे, असे यावेळी कामगार नेेते ॲड. राजू मंगेशकर यांनी सांगितले. कामगार आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. शेतकरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. तसेच इतर विविध संघटना आपल्या हक्कासाठी लढत आहे. पण त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही. सरकार त्यांच्या हितासाठी कायदे करत नाही. आज महागाई खूप वाढली आहे. पण कामगारांचा पगार तसाच आहे. त्यांना इतर कुठल्याच सुविधा या खासगी कंपन्यांकडून दिल्या जात नाही. त्यामुळे आज कामगारांना आपले हक्कासाठी लढावे लागत आहे असेही कामगार नेते राजू मंगेशकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा