शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, तरच क्षेत्र समृद्ध बनेल : मुख्यमंत्री

By पूजा प्रभूगावकर | Updated: November 20, 2023 14:28 IST

गोवा राज्य सहकार सप्ताह समारोप निमित पणजीतील सहकार संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पणजी: सहकार क्षेत्रात राजकारण व स्वाहाकार आणू नये. तसे झाले तरच सहकार क्षेत्र समृद्ध बनेल व त्याची प्रगती होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा राज्य सहकार सप्ताह समारोप निमित पणजीतील सहकार संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट कोऑपरेटर म्हणून मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष सखा नंदा मळीक, उत्कृष्ट अध्यक्ष श्रीपाद सोनू परब, उत्कृष्ट सचिव अशोक गावडे, उत्कृष्ट संस्था, डेअरी सोसायटी तसेच सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यात सहकार क्षेत्राची हवी तशी प्रगती झालेली नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. सहकार क्षेत्रात कधीही राजकारण व स्वाहार आणू नये , असे आपले ठाम मत आहे. तसेच झाले तरच हे क्षेत्र समृध्द बनेल व प्रगती साधेल. अन्यथा त्या कधीही समृद्ध होणार नाहीत. राजकारण व स्वाहाकार आणल्यानेच अनेक सहकारी संस्था संपल्या आहेत, हे सत्य आहेत. सहकार संस्थांच्या माध्यमातून लोकांचा विकास साधायचा असतो. मात्र काही संस्थांच्या संचालक, अध्यक्षांनी वाट लावली. त्यामुळे सहकार संस्थांमध्ये राजकारण आणू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा