शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरण हवे; नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 08:14 IST

समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले.

ठळक मुद्देसमतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे.ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले.

पणजी - समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरणाची गरजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कला अकादमी संकुलात गोवा लाइव्हलीवूड फोरमने आयोजित केलेल्या उदरनिर्वाह या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. प्रफुल्ल समंतरा यांनी ओडिशात वनक्षेत्रात खाणींविरोधात तब्बल १२ वर्षे लढा दिला तसेच नियामगिरी डोंगरकपारीत खाणींसाठी घरे गमावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. 

हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले. वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार, आघाडीचे उद्योजक तथा ‘मेट’चे अध्यक्ष नितीन कुंकळ्येंकर हे याप्रसंगी उपस्थित होते. गोवा लाइव्हलीवूड फोरमने अध्यक्ष चारुदत्त पाणीग्रही यांनी उद्देश स्पष्ट केला. हवालदार म्हणाले की, आज जगभरात असमानता आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला धोका पोचला आहे.

टॅग्स :goaगोवा