शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरण हवे; नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 08:14 IST

समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले.

ठळक मुद्देसमतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे.ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले.

पणजी - समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरणाची गरजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कला अकादमी संकुलात गोवा लाइव्हलीवूड फोरमने आयोजित केलेल्या उदरनिर्वाह या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. प्रफुल्ल समंतरा यांनी ओडिशात वनक्षेत्रात खाणींविरोधात तब्बल १२ वर्षे लढा दिला तसेच नियामगिरी डोंगरकपारीत खाणींसाठी घरे गमावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. 

हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले. वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार, आघाडीचे उद्योजक तथा ‘मेट’चे अध्यक्ष नितीन कुंकळ्येंकर हे याप्रसंगी उपस्थित होते. गोवा लाइव्हलीवूड फोरमने अध्यक्ष चारुदत्त पाणीग्रही यांनी उद्देश स्पष्ट केला. हवालदार म्हणाले की, आज जगभरात असमानता आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला धोका पोचला आहे.

टॅग्स :goaगोवा