शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

लोक काँग्रेससोबतच

By admin | Updated: May 25, 2016 02:49 IST

पणजी : राज्यातील लोकांनी सत्ताधारी भाजपचा या वेळी पराभव करावा, असे ठरवूनच टाकले आहे. लोक काँग्रेससोबतच आहेत;

पणजी : राज्यातील लोकांनी सत्ताधारी भाजपचा या वेळी पराभव करावा, असे ठरवूनच टाकले आहे. लोक काँग्रेससोबतच आहेत; कारण सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन केवळ काँग्रेसच धर्मनिरपेक्ष राजवट देऊ शकते, हे लोकांना ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अ‍ॅड. यतीश नायक यांनी व्यक्त केली. आपचे नेते केजरीवाल यांच्या सभेस मोठी गर्दी झाल्याविषयी पत्रकारांनी काँग्रेस हाउसमध्ये यतीश नायक यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, आपण कुठल्याच पक्षाचे नाव घेत नाही व त्याबाबत प्रतिक्रियाही देत नाही; पण एवढेच सांगतो की, गोव्यातील जनता काँग्रेससोबत आहे. भाजपच्या राजवटीला गोमंतकीय कंटाळले आहेत. या सरकारने गोव्यावर मोठ्या कर्जांचा डोंगर ठेवलेला आहे. धर्र्मनिरपेक्ष शक्तींचे हात बळकट करायला हवे, असे लोकांनी ठरवून टाकले असल्याची माहिती आम्हाला लोकांमध्ये रोज फिरताना मिळते. यतीश नायक म्हणाले की, काँग्रेसने नुकताच पणजीत मशाल मोर्चा काढला. हजारो लोक त्या मोर्चात सहभागी झाले होते. यावरून स्थिती कळून येते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी विधानसभेत व संसदेत यापूर्वीच्या काळात केलेल्या सर्व भाषणांचे एकत्रित पुस्तक तयार करण्यात आले असून या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ३ रोजी सायंकाळी चार वाजता गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये केले जाईल व त्या वेळी दिग्विजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल. (प्रतिनिधी)