शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली; विमानतळ संचालकांची माहिती

By किशोर कुबल | Updated: February 28, 2024 14:47 IST

मार्चमध्ये इंडिगो एअरलाइन्स हैदराबाद-गोवा-पुणे अशी आणखी विमाने दाबोळीवरून सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पणजी : दाबोळी  विमानतळावरील प्रवाशांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक.  एस.व्ही.टी. धनंजय राव यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे ते म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावर ८४ लाख प्रवासी हाताळण्यात आले. या आर्थिक वर्षात ही संख्या सुमारे ७० लाख एवढी आहे. सुमारे १५ ते २० टक्के प्रवासी घटल्याचे राव म्हणाले. 

दरम्यान, कतार एअरवेजने येत्या जूनपासून आपली विमानसेवा मोपाला हलविली आहे. एकेक करून विमान कंपन्या दाबोळीवरून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित होत असल्याने दाबोळी विमानतळ बंद पडेल, अशी भीती दक्षिण गोव्यातील लोक व्यक्त करीत आहेत आहे. विमानतळ संचालक राव यांनी मात्र तसे काही होणार नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, येत्या उन्हाळ्यात 'दाबोळी'ला अतिरिक्त उड्डाणे मिळतील. एक चार्टर ऑपरेटर वगळता बहुतेक चार्टर उड्डाणे दाबोळीवरूनच होतात, असेही ते म्हणाले. मार्चमध्ये इंडिगो एअरलाइन्स हैदराबाद-गोवा-पुणे अशी आणखी विमाने दाबोळीवरून सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.