शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

By काशिराम म्हांबरे | Updated: September 14, 2023 12:41 IST

साळगाव मतदार संघातील रेयश मागूश पंचायतीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

म्हापसा : पंचायत फक्त साधन सुविधा निर्माण करण्याचे माध्यम नसून मानव संसाधन निर्माण करण्याचे ते एक माध्यम आहे. त्यासाठी आपला गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतीने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

साळगाव मतदार संघातील रेयश मागूश पंचायतीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे, पायाभूत महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार केदार नाईक, माजी आमदार जयेश साळगावकर, जिल्हा पंचायत सदस्य संदीप कोरगावकर,  पंचायतीच्या सरपंच योगिता पेडणेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सरकारने महिलांच्या विकासासाठी चतुर्थी निमित्त स्वयंपूर्ण ई मार्केटची योजना अस्तित्वात आणली आहे. ही योजना यापुढेही सुरूच राहणार असून महिलांनी तसेच स्वयंसेवी गटांनी तयार केलेल्या वस्तूंना ॲप द्वारे राज्यात तसेच राज्याबाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची सरकारची संकल्पना असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना दिली. पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी योगदान दिलेल्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जुन्या पिढीतील या लोकांचे सहकार्य घेऊन पंचायत क्षेत्रातील नवीन पिढी घडवावी अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी ही आपले विचार मांडले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत