शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

तेल तवंगामुळे केळशीचा किनारा काळवंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 11:17 IST

या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेल गोळे आल्यानेच संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाल्याची माहिती जैव विविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली. 

मडगाव: तेल तवंग मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर पसरल्यामुळे संपूर्ण किनारपट्टी काळवंडून गेली असून, पर्यावरणमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केळशी जैवविविधता समितीने केली आहे. या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेल गोळे आल्यानेच संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाल्याची माहिती जैव विविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली. 

ते म्हणाले, एप्रिल मे महिन्यात समुद्रात मोठी जहाजे तेल सोडतात, त्यामुळे संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित होते. या जहाजावर तटरक्षक दलाने देखरेख ठेवावी अशी विनंती आम्ही केलेली असून पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनीही या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी केळशी पंचायत आणी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही किनारपट्टी साफ केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साफ करण्यात आला.