शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दाबोळीवर वाढू लागली राष्ट्रीय प्रवासी विमानांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 22:35 IST

गोव्याच्या पर्यटक हंगामाला आॅक्टोंबरात सुरवात झाली तरी विदेशी पर्यटकांना घेऊन अजून एकही चार्टर विमान गोव्यात उतरले नसल्याने पर्यटक व्यवसायात असलेल्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे

वास्को : लॉकडाऊननंतर गोव्याच्या दाबोळी विमानतळावर येणाºया राष्ट्रीय प्रवासी विमानसेवेच्या संख्येत दिवसेंन दिवस चांगली वाढ होण्यास सुरवात झाली आहे. शनिवार (दि.३१) च्या आकड्यानुसार भारतीतील विविध भागातून ३७ प्रवासी विमाने गोव्यात उतरली असून यातून पाच हजाराहून जास्त प्रवासी गोव्यात दाखल झाले. दिवळी, नाताळ तसेच नवीन वर्षाच्या काळात दाबोळीवर येणाºया राष्ट्रीय प्रवासी विमानसेवेच्या संख्येत आणखीन वाढ होणार असून यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला फायदा होणार असल्याचा विश्वास दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी व्यक्त केला.

गोव्याच्या पर्यटक हंगामाला आॅक्टोंबरात सुरवात झाली तरी विदेशी पर्यटकांना घेऊन अजून एकही चार्टर विमान गोव्यात उतरले नसल्याने पर्यटक व्यवसायात असलेल्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मात्र लोकडाऊनंतर दाबोळीवर हळू हळू राष्ट्रीय प्रवासी विमानांची संख्या वाढू लागल्याने काही प्रमाणात पर्यटक क्षेत्रातील व्यवसायिकदारांना यामुळे दिलासा मिळायला लागला आहे. दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांच्याशी चर्चा केली असता गेल्या १५ दिवसात बºयाच प्रमाणात दाबोळीवर राष्ट्रीय प्रवासी विमानांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅक्टोंबर महीन्यात मंगळवारच्या दिवशी सर्वात कमी अशी दिवसाला १४ विमाने प्रवाशांना घेऊन उतरायची, आता यात चांगली वाढ झाल्याचे मलिक यांनी सांगितले. आता दाबोळी विमानतळावर दिवसाला सुमारे ३७ राष्ट्रीय प्रवासी विमाने हाताळण्यात येत असून यातून सुमारे पाच हजार प्रवासी गोव्यात येतात. दिवाळी, नाताळ तसेच नवीन वर्षाच्या काळात दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय प्रवासी विमानांच्या संख्येत आणखीन वाढ होणार आहे.

अहमदाबाद व मुंबई विमानतळानंतर भारतातील ‘वेर्स्टन रिजन’ मधील दाबोळी विमानतळ सद्या सर्वात जास्त राष्ट्रीय विमाने व प्रवासी हाताळण्यासाठी दुसºया क्रमांकावर असल्याची माहीती गगन मलिक यांनी पुढे दिली. भविष्यात दाबोळीवर राष्ट्रीय विमानांची संख्या आणखीन वाढणार असून यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायालाही चांगला फायदा होणार असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :goaगोवा