शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

नो टेन्शन! माध्यमिक परीक्षा होणार सुलभ

By admin | Updated: February 20, 2015 01:32 IST

परीक्षा म्हटली की, तणाव येतोच. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांची आग्रही भूमिका आणि गुणांचे लक्ष्य गाठण्याची अदृश्य

वासुदेव पागी ल्ल पणजी परीक्षा म्हटली की, तणाव येतोच. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांची आग्रही भूमिका आणि गुणांचे लक्ष्य गाठण्याची अदृश्य भीती परीक्षेच्या वेळी एकत्रित होते आणि विद्यार्थी दबावाखाली येतात. मात्र, आता ही स्थिती बदलण्याचा निर्धार गोवा शालान्त मंडळाने केला आहे. मानसिक तणाव आणि घोकमपट्टीला फाटा देणाऱ्या सुलभ प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नववीच्या प्रश्नपत्रिका या पद्धतीने काढण्यात येणार आहेत. परीक्षा सोपी करणे याचा अर्थ परीक्षेचा दर्जा कमी करणे, असा होत नाही. परीक्षेचा दर्जा राखून किंबहुना तो वाढवून या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात येणार आहेत, असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ताणवविरहित परीक्षेचा विषय सध्या प्रस्ताव स्वरूपात असला, तरी तो मंडळाच्या विचाराधीन आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. सुरुवातीला नववीच्या वर्गासाठी त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि नंतर नववीची तुकडी दहावीत गेल्यानंतर दहावी इयत्तेतही ती चालू राहणार आहे. म्हणजेच संपूर्ण माध्यमिक शिक्षण हे ताणरहीत बनविण्यात येणार आहे. शालान्त मंडळाने मागील दोन वर्षांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणीही करून दाखविली आहे. त्यात परीक्षेचे अर्ज आॅनलाईन सादर करणे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष हॉल तिकीट बनविणे, कागदोपत्री निकाल छापणे बंद करणे. कठीण विषयांची सक्ती काढून त्या जागी सोप्या विषयांची सक्ती करणे आणि इतर निर्णयांचा समावेश आहे. मंडळाचे काही प्रस्ताव सरकारने मंजुरी न दिल्यामुळे अडून आहेत.