शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नाम फाउंडेशन गोव्यात काम करणार: नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2024 12:39 IST

नाना पाटेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात नाम फाउंडेशनच्या साहाय्याने विविध सामाजिक उपक्रम आम्ही आतापर्यंत हाती घेतले आहेत. गोव्यातही नाम फाउंडेशनतर्फे येणाऱ्या काळात आम्ही विविध उपक्रम राबविणार आहोत. यात प्रामुख्याने पिण्याचे पाण्याचे संवर्धन, शेतीला पुनर्जीवन, पशुपालन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी केले. गोवा विद्यापीठाच्या गोवा बिझनेस अध्ययन शाखेतर्फे सोमवारी नाना पाटेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांनी तेथील विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण मिळावे, यासाठी चांगल्या शाळा सुरू करण्याचे काम हाती घेतले होते, नाम फाउंडेशनने सैनिकांना त्यांच्या या कार्यात सहकार्य करण्याचे ठरविले आहे. जम्मू-काश्मीरमधील शाळा या बिकट अवस्थेत होत्या आणि टाटा फाउंडेशन, नाम आणि सैनिकांमार्फत शाळा सुरू करण्यात आल्या, याशिवाय छत्तीसगड, ओडिशा या ठिकाणीदेखील कार्य केले जात आहे. आमचे ध्येय एकच आहे की, सर्व धर्मातील, जातींतील, समाजातील लोक मुख्य प्रवाहात यावेत, तरच देशाचा विकास होईल, असे पाटेकर म्हणाले.

आपण सर्वांनी कितीही मोठे झालो, तरी आपण सामान्य जीवन व राहणीमान आत्मसात करणे आवश्यक आहे. सामान्य असणे हीच आमची ताकद आहे, हे मी माझ्या अनुभवातून शिकलो. मी स्वतःला स्टार मानतच नाही, माझे पाय नेहमीच जमिनीवर ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि यातूनच मला शेतकऱ्यांसाठी काही तरी करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच, सामान्य राहिल्यामुळेच मी सरकारशी कुठलीही मिळत नसलेली गोष्ट भांडण करून मागत असतो, कारण सरकार हे आमच्यामुळेच आहे, असे पाटेकर यांनी सांगितले. आपल्याकडे जे आहे ते समाजाला देण्याचा प्रयत्न करा असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाNana Patekarनाना पाटेकर