शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

एन. शिवदासही पुरस्कार परत करणार

By admin | Updated: October 12, 2015 02:00 IST

पणजी : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोकणी लेखक एन. शिवदास यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय रविवारी

पणजी : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोकणी लेखक एन. शिवदास यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय रविवारी (दि.११) जाहीर केला. रामनाथी-फोंडा येथे सनातनविरोधी सभेत त्यांनी असे सुतोवाचही केले होते. देशातील वाढती असहिष्णुता आणि तीव्र हिंदुत्ववादासमोर नरेंद्र मोदी सरकारने टाकलेल्या नांगीच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचे शिवदास यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोव्यातील बहुतांश साहित्यिक पुरस्कार परत करण्याचा निर्णय उद्या होणाऱ्या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास देशातील हे आगळे-वेगळे उदाहरण ठरेल. रामनाथी येथील सभेत देशात आणीबाणीसारखी स्थिती असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते. ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले की, देशातील सचोटीचे लेखक आजच्या स्थितीत स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय कुटुंबीय आणि मित्रमंडळींशी चर्चा करून घेतलेला आहे. सोमवारी (दि.१२) सायं. ४ वाजता हा निर्णय मी जाहीर करेन. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील अन्य साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांशी एन. शिवदास यांनी संपर्क साधला असून, साहित्यिक संयुक्तपणे कृती करण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)