शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

स्मार्ट सिटीच्या कामांची मंत्री बाबूश यांनी केली पाहणी, ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले

By पूजा प्रभूगावकर | Updated: March 1, 2024 13:14 IST

शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची मंत्री बाबूश यांनी शुक्रवारी पाहणी केली स्मार्ट सिटीची कामे ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पणजी: शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची मंत्री बाबूश यांनी शुक्रवारी पाहणी केली स्मार्ट सिटीची कामे ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी कामे ज्याठिकाणी सुरु आहे, तेथे बॅरीकेड घातले असले तरी काही वाहनचालक हे बॅरीकेड बाजूला करुन तेथून जातात. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधील फ्लॅटमध्ये धुळ जात असल्याने विशेष: करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत काही नागरिकांना तक्रार केल्याने आपण सांतिनेझ भागात पाहणी करण्यासाठी आलाे. या कामांच्या ठिकाणी व्यवस्थितपणे बॅरीकेड करावे अशी सूचना कंत्राटदारांना आपण केली आहे. स्मार्ट सिटीची सर्व कामे वेळेनुसार होत असून ती ३१ मे पर्यंत पूर्ण होतील असे बाबूश यांनी सांगितले.

इंध्रधनुष्य पहायचा असल्यास ज्याप्रमाणे पाऊस झेलावा लागतो, तसेच पणजी स्मार्ट बनवायची असल्यास थोडी कळ सोसावीच लागेल असा सल्लाही त्यांनी पणजीवासियांना यावेळी दिला.