शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

म्हादई प्रश्नी १४४ कलम लागू करत अधिकार काढून घेतले जात आहेत; गोवा सरकारवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:35 IST

सरकारने ताबडतोब १४४ कलम मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: सत्तरीत भाजपा सरकारने लावलेल्या १४४ कलमाचा निषेध 'सेव्ह म्हादई सेव्ह सत्तरी फ्रंट'तर्फे करण्यात आला. शनिवारी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली.

संयोजक हनुमंत परब म्हणाले की, सरकारने लोकशाहीचा खून केला असून जनता जर शांततेत म्हादई विषयी जागृती करत असेल तर ती बंद करून जनतेच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. त्यासाठी सरकारने ताबडतोब १४४ कलम मागे घ्यावे. रणजित राणे यांनी सांगितले की, १४४ कलम लावण्यात स्थानिक आमदार त्यांच्या मार्गदर्शनाने हे कलम लावले आहे. त्यामुळे सरकार मंत्र्यापुढे नमते घेते का? असा प्रश्न उपस्थित केला. सत्तरीला आंदोलनाचा इतिहास आहे जर सरकार जनतेचा अधिकार हिसकावून घेत असेल तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असेही राणे यांनी सांगितले.

अॅड. गणपत गांवकर यांनी सांगितले की, सरकारने कोणत्या कारणामुळे १४४ कलम लावले आहे हे स्पष्ट करावे. जी कारणे लावली आहे ती अस्पष्ट कारणे दिली आहे. म्हादई आमची आई मानतो; पण त्या म्हादईबद्दल जर कोणी जागृती करीत असेल तर स्थानिक मंत्र्याने हरकत घेण्याचे कारण नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा