शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

म्हादई प्रश्नी १४४ कलम लागू करत अधिकार काढून घेतले जात आहेत; गोवा सरकारवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:35 IST

सरकारने ताबडतोब १४४ कलम मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: सत्तरीत भाजपा सरकारने लावलेल्या १४४ कलमाचा निषेध 'सेव्ह म्हादई सेव्ह सत्तरी फ्रंट'तर्फे करण्यात आला. शनिवारी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली.

संयोजक हनुमंत परब म्हणाले की, सरकारने लोकशाहीचा खून केला असून जनता जर शांततेत म्हादई विषयी जागृती करत असेल तर ती बंद करून जनतेच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. त्यासाठी सरकारने ताबडतोब १४४ कलम मागे घ्यावे. रणजित राणे यांनी सांगितले की, १४४ कलम लावण्यात स्थानिक आमदार त्यांच्या मार्गदर्शनाने हे कलम लावले आहे. त्यामुळे सरकार मंत्र्यापुढे नमते घेते का? असा प्रश्न उपस्थित केला. सत्तरीला आंदोलनाचा इतिहास आहे जर सरकार जनतेचा अधिकार हिसकावून घेत असेल तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असेही राणे यांनी सांगितले.

अॅड. गणपत गांवकर यांनी सांगितले की, सरकारने कोणत्या कारणामुळे १४४ कलम लावले आहे हे स्पष्ट करावे. जी कारणे लावली आहे ती अस्पष्ट कारणे दिली आहे. म्हादई आमची आई मानतो; पण त्या म्हादईबद्दल जर कोणी जागृती करीत असेल तर स्थानिक मंत्र्याने हरकत घेण्याचे कारण नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा