शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

म्हादईप्रश्नी आगळीक नको! मुख्यमंत्र्यांचे कर्नाटकला पत्र

By admin | Updated: October 15, 2015 02:15 IST

पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी कर्नाटकमध्ये कुणीच कसल्याच प्रकारची आगळीक करू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी,

पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी कर्नाटकमध्ये कुणीच कसल्याच प्रकारची आगळीक करू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले आहे. यापूर्वी हुबळी-कर्नाटकमध्ये गोव्याची कदंब बस जाळण्यात आली होती. कणकुंबी येथे कालवा फोडण्यासाठीही एकदा जमाव जमला होता. यापुढेही असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी सिद्धरामय्या यांना पत्र लिहून लवादाच्या सर्व सूचनांचे कर्नाटककडून पालन केले जावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे. कालवे जिथे बंद करण्यात आले आहेत, ते उघडण्याचा प्रयत्न काही आंदोलक राजकीय वरदहस्ताने करू पाहत असल्याचे पार्सेकर यांनी पत्रात म्हटले आहे. लवादाच्या आदेशाविरुद्ध जाऊन कालवे फोडणे किंवा ते खुले करण्याचा प्रयत्न करणे हे पाणी तंटा लवादाचा अवमान करणारे ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. (खास प्रतिनिधी)