शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

माघार घेण्यासाठी अनेक ऑफर्स, आरजी मागे हटण्यासाठी जन्मलेली नाही: मनोज परब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2024 10:34 IST

पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ऑफर्स होत्या, परंतु आरजी माधार घेण्यासाठी जन्मलेली नाही. आजवर गोवेकरांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. आरजी स्वार्थासाठी कधीही अशा तडजोडी करणार नसल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर, दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट पेरेरा, सचिव शैलेश नाईक, खजिनदार अजय खोलकर, गौरेश मांद्रेकर आदी उपस्थित होते. परब म्हणाले की, गोव्यातील निवडणुकांचा ट्रेंड बदलतोय. प्रचारात जाती, धर्माचे राजकारण केले जाते. धर्म संकटात आहे, असे सांगून मते मागितली जातात. लोकशाही व भारतीय राज्यघटना बाजूलाच राहिली आहे. काँग्रेस व भाजपने धर्माच्या नावाने लोकांना भडकाविण्याचे काम केल्याचा आरोपही परब यांनी केला.

आम्ही निवडणूक लढविताना कुणा बिल्डर लॉबीकडून, इतर पक्षाकडून, कॅसिनो लॉबीकडून निधी न घेता केवळ आर्थिक मदतीने व निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवली. सांत आंद्रेसारख्या मतदारसंघात इतरांनी मतदारांना पैसे वाटले. जाहीर सभांमधून सरकारी नोकऱ्या, त्याचबरोबर अनेक दिशाभूल करणारी आश्वासनांच्या खैराती वाटल्या. परंतु, आम्ही निस्वार्थी भावनेने केवळ गोमंतकीयांच्या हक्कांसाठी ही निवडणूक लढविल्याचे परब म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण