शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2024 14:58 IST

गोव्यात तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नारायण गावस, पणजी: आज मतदान करुन खरोखरच आनंद हाेत आहे. संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क देते समाजात आम्ही बराेबर असल्याचे स्थान दिले आहे. लाेकांनी मतदान हा दिवाळी, हाेळी सारखा उत्सव समजून साजरा करावा. देशाच्या विकासासाठी सर्वांनी  पुढे येऊन मतदार करावे,  असे आवाहन तृतीयपंथी गटाचे मतदार मधू गुप्ता यांनी उत्तर गोव्यातील सांताक्रुज मतदारसंघात मतदान करताना सांगितले.

मधु गुप्ता म्हणाल्या राज्यभरात आमच्या गटातील एकूण ९ तृतीयपंथीय लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.  पूर्वी आम्हा तृतीयपंथी लोकांना समाजात चांगला मान सन्मान मिळत नव्हता. पण आता मतदानासारखा अधिकार मिळाल्याने आम्हाला समाजात इतर लोकांप्रमाणे मान सन्मान मिळत आहे. आज देशाच्या विकासासाठी मतदान करायला मिळत आहे याचा आनंद वाटत आहे. त्यामुळे लोकांनी यावेळी पुढे सरुन मतदान करावे. तुमचे एकमत देशाच्या भवितव्यात महत्वाचा वाटा ठरणार आहे.. त्यामुळे कुणीही कसलेही काम असो सर्व बाजूला ठेऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मधु गुप्ता म्हणाल्या आम्ही मतदानासाठी बुथवर गेलो तेव्हा आम्हाला कुठेच असा वेगळेपणा वाटला नाही, इतर मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच जे निवडून आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, सर्व सुविधा व्यवस्थित होत्या. त्यामुळे मतदान करताना आम्हाला कुठेच त्रास झाला नाही.

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४