शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2024 14:58 IST

गोव्यात तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नारायण गावस, पणजी: आज मतदान करुन खरोखरच आनंद हाेत आहे. संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क देते समाजात आम्ही बराेबर असल्याचे स्थान दिले आहे. लाेकांनी मतदान हा दिवाळी, हाेळी सारखा उत्सव समजून साजरा करावा. देशाच्या विकासासाठी सर्वांनी  पुढे येऊन मतदार करावे,  असे आवाहन तृतीयपंथी गटाचे मतदार मधू गुप्ता यांनी उत्तर गोव्यातील सांताक्रुज मतदारसंघात मतदान करताना सांगितले.

मधु गुप्ता म्हणाल्या राज्यभरात आमच्या गटातील एकूण ९ तृतीयपंथीय लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.  पूर्वी आम्हा तृतीयपंथी लोकांना समाजात चांगला मान सन्मान मिळत नव्हता. पण आता मतदानासारखा अधिकार मिळाल्याने आम्हाला समाजात इतर लोकांप्रमाणे मान सन्मान मिळत आहे. आज देशाच्या विकासासाठी मतदान करायला मिळत आहे याचा आनंद वाटत आहे. त्यामुळे लोकांनी यावेळी पुढे सरुन मतदान करावे. तुमचे एकमत देशाच्या भवितव्यात महत्वाचा वाटा ठरणार आहे.. त्यामुळे कुणीही कसलेही काम असो सर्व बाजूला ठेऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मधु गुप्ता म्हणाल्या आम्ही मतदानासाठी बुथवर गेलो तेव्हा आम्हाला कुठेच असा वेगळेपणा वाटला नाही, इतर मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच जे निवडून आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, सर्व सुविधा व्यवस्थित होत्या. त्यामुळे मतदान करताना आम्हाला कुठेच त्रास झाला नाही.

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४