शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

स्टॅम्प ड्युटी परत करूनच लिजांचा लिलाव करावा!

By admin | Updated: September 20, 2014 01:19 IST

सुदीप ताम्हणकर यांची हायकोर्टात याचिका

पणजी : राज्यातील २७ खनिज लिजांसाठी सरकारच्या खाण खात्याने जी स्टॅम्प ड्युटी भरून घेतली आहे, ती ड्युटी खाणमालकांना परत केली जावी आणि लिजांचा लिवाव पुकारला जावा, असा आदेश दिला जावा, अशी विनंती करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ते व बस व्यावसायिक सुदीप ताम्हणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास सादर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे, २००७ पासून सर्व लिजेस रद्दबातल ठरतात. त्यामुळे लिजांचे नूतनीकरण करता येणार नाही. परिणामी २७ लिजधारकांकडून सरकारने जी स्टॅम्प ड्युटी घेतली आहे, ती परत केली जावी, असे ताम्हणकर यांचे म्हणणे आहे. २१ एप्रिल २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा आधारही ताम्हणकर यांनी घेतला आहे. टू-जी स्पेक्ट्रमप्रकरणी ज्या प्रकारे लिलाव पुकारला गेला, त्याच पद्धतीने गोव्यातील सर्व खनिज लिजांचा लिलाव पुकारला जावा, अशीही विनंती ताम्हणकर यांनी केली आहे. खाण घोटाळ्यांबाबत खाण व्यावसायिकांकडून वसुली केली जावी म्हणून ताम्हणकर यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. (खास प्रतिनिधी)