शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

म्हादईसाठी आता पुन्हा रस्त्यावर येऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:28 IST

सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटतर्फे पणजी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्नाटकने कणकुंबी येथे कळसा प्रकल्प पूर्ण केला असून आता भांडुरा प्रकल्पाचे कामही जोरात सुरू आहे तर आमचे सरकार भिवपाची गरज नाही, असे म्हणत लोकांची दिशाभूल करीत आहे. आता राज्यातील सर्व जनतेने पुन्हा एकादा रस्त्यावर येण्याची गरज आहे. तो पर्यंत राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला म्हादईचा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही, असे सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटतर्फे गुरुवारी पणजी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

यावेळी अॅड. हृदयनाथ शिरोडकर, प्रा. प्रजल साखरदांडे व महेश म्हांबरे उपस्थित होते. अॅड. हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, या म्हादईचे पाणी कर्नाटक सरकार लोकांना पिण्यासाठी नाही, तर येथे आता स्टील लॉबी येत आहे. या उद्योगपतीच्या हितासाठी या म्हादईचे पाणी वळविले जात आहे. आता कणकुंबी व आजूबाजूच्या परिसरातील गावच्या लोकांना या म्हादईचे पाणी वळविणार विरोध केला आहे. पण कर्नाटक सरकार त्यांच्या या विरोधाला न मानता आपले काम सुरूच ठेवले आहे, तर गोवा सरकार मात्र काहीच करीत नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा