शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरे कायदेशीर करण्यासाठी 2 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारणार, 30 दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 19:55 IST

पणजी : राज्यातील स्वत:च्या खासगी जमिनींमध्ये ज्यांनी अनधिकृत घरे बांधली आहेत, ती घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी 3क् दिवसांची मुदत वाढवली आहे. येत्या दि. 2 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामुळे ज्यांना आतार्पयत अर्ज करता आले नाहीत, त्यांना ते करण्याची संधी मिळेल.सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनींमधील बांधकामांना हे लागू ...

पणजी : राज्यातील स्वत:च्या खासगी जमिनींमध्ये ज्यांनी अनधिकृत घरे बांधली आहेत, ती घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी 3क् दिवसांची मुदत वाढवली आहे. येत्या दि. 2 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामुळे ज्यांना आतार्पयत अर्ज करता आले नाहीत, त्यांना ते करण्याची संधी मिळेल.

सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनींमधील बांधकामांना हे लागू होत नाही. पंचायत व अन्य यंत्रणांची परवानगी न घेता ज्यांनी खासगी जमिनींमध्ये यापूर्वी घरे बांधली, ती घरे शूल्क आकारणी करून कायदेशीर करण्याबाबतचे विधेयक हे पार्सेकर सरकार अधिकारावर असताना गेल्या 26 साली विधानसभेत संमत झाले होते. मात्र त्यासाठी नियम तयार करून त्या कायद्यातील सगळ्य़ा तरतुदी अंमलात आणण्याची प्रक्रिया अलिकडेच सुरू झाली. 

दि. 28 फेब्रुवारी 2014 र्पयत ज्यांनी बांधकाम केले आहे, त्या बांधकामांना सरकार कायदेशीर करू पाहत आहे. जमिनीचे टायटल वगैरे व्यवस्थित असणो अभिप्रेत आहे. सरकारने यापूर्वी काही घरे कायदेशीर केली आहेत. यापूर्वी दोनवेळा अर्ज सादर करण्यासाठी सरकारने एकूण 6क् दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता तिस:यांदा मुदतवाढ दिली जात आहे. दि. 3 ऑक्टोबरपासून ही मुदतवाढ सुरू होईल, असे महसुल मंत्री रोहन खंवटे यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

जमीन रेकॉड्स सुरक्षित 

दरम्यान, राज्यातील सर्वाचे जमीन रेकॉड्स सुरक्षित रहावेत व जमिनींशीसंबंधित कागदपत्रंविषयी घोटाळे होऊ नयेत म्हणून महसुल खाते नवी व्यवस्था अंमलात आणणार आहे. जे गोमंतकीय विदेशात किंवा अन्यत्र राहतात, पण त्यांच्या जमिनी गोव्यात आहेत, त्या जमिनींच्या कागदपत्रंमध्ये कुणी फेरफार करू नये किंवा घोटाळा करू नये म्हणून अशा जमिनधारकांकडे ईमेल पत्ता मागितला जाईल.जमीन मालकांवर पत्ता देण्याची सक्ती नसेल पण ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक त्यांनी द्यावा. कुणीही जर जमिनींच्या कागदपत्रंमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे किंवा जमिनींची कागदपत्रे मागत असल्याचे कळून आले की, लगेच त्या ईमेलवर जमीन मालकाला अॅलर्ट जाईल. यामुळे जमीन मालकांच्या जमिनी गोव्यात सुरक्षित राहतील. बनावट खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत, असे मंत्री खंवटे यांनी नमूद केले.

टॅग्स :goaगोवाHomeघर