शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

उष्णता वाढल्याने कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयाला कामगारांची काळजी

By समीर नाईक | Updated: April 27, 2024 15:17 IST

उपाययोजना करण्याची दिली सूचना

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसात उष्णता वाढल्याने कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयतर्फे उद्योग आणि आस्थापनांना उष्णतेतून कामगारांना वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. खुल्या भागात काम करणाऱ्या कामगारांना त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात यावे. खासकरून दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंतच्या कामाच्या वेळापत्रकात बदल करावे, अशी सूचना कामगार आयुक्त कार्यालाकडून देण्यात आली आहे.

दिवसभर उन्हात काम करणाऱ्या कामगारांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शक्यतो सर्वपरिने उपाययोजना करावी. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच कोणत्याही कामगार, मजूरांना उष्णतेचा त्रास झाल्यास थेट त्यांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात यावी. कामगार अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांनी कामगार, मजुरांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत तसेच संवादात्मक सत्रे आयोजित करावीत, जेणेकरून कामगारांची आरोग्याची माहिती मिळणे सोपे होईल. त्याचप्रमाणे कामगारांच्या आरोग्यानुसार कामगारांना काम प्रदान करावे, असेही आयुक्त कार्यालयातर्फे निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा