शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कदंबचा प्रवास होणार सुसाट; ५०० इलेक्ट्रिक बसेस आणणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:31 IST

गोमंतकीयांकडून स्वागत; हायटेक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सरकार गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या काळात आता बसेस देखील मागे राहिलेल्या नाहीत. साधारण बसेससोबत आता इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

सरकारने कदंब महामंडळाच्या सहाय्याने पुढाकार घेत हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. भविष्याचा विचार करता तंत्रज्ञानयुक्त गोष्टीची जास्त असणार आहे. असाच विचार करत आणि काळासोबत चालताना कदंब महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर उतरले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ई बसेस आणण्यात आल्या होत्या. 

१०० पेक्षा जास्त बसेस कार्यरत

राज्यात सध्या जवळपास १०० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहे. सर्व बसेस सुरळीत सुरु असून, अद्याप तरी याबाबत कुठल्याही तक्रारी समोर येत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसचा हा प्रयोग जवळपास सफल झाल्याची. चिन्हे आहेत.

जी २० परिषदेसाठी या बसेसची सेवा

जी २० आंतरराष्ट्रीय परीषद सध्या राज्यात सुरु आहे. या परीषदचा स्तर पाहता सरकारने इलेक्ट्रिक बसेस सेवा या परीषद दरम्यान सुरु केली. सुमारे ४८ इलेक्ट्रिक बसेस या परीषदच्या सेवेसाठी ठेवण्यात आले आहे.

एवढ्या बसेसचे ध्येय ....

सरकारने आतापर्यंत सुमारे ५०० इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर उतरवण्याचे ध्येय ठेवले आहे. यातील जवळपास १०० बसेस आधीच रस्त्यावर उतरण्यात आले आहे, तर उर्वरीत बसेस काही पुढच्या काही वर्षात रस्त्यावर उतरण्यात येणार असल्याचेही सरकार वारंवार सांगत आहे.

कोणत्या मार्गावर चालतात इलेक्ट्रीक बसेस?

सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस पोहचल्या आहेत. पणजी ते मडगाव, पणजी ते म्हापसा, पणजी ते वास्को या सारख्या ठिकाणी इलेक्ट्रीक बसेसच्या सेवा सुरु आहेत. तसेच राज्यातील दोन्ही प्रमुख विमानतळावर देखील इ बसेस सेवा देत आहेत.

इलेक्ट्रीक बसेसच्या सेवा उत्तम दर्जाच्या आहेत. आधुनिक साधनसुविधा या बसेस मध्ये आहेत. अनेकदा केव्हा प्रवास सुरु होतो आणि केव्हा संपतो हेच कळत नाही. - अरविंद साळगावकर, प्रवासी.

 

टॅग्स :goaगोवा