शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

गणेश चतुर्थीनंतर जनता दरबार पूर्ववत; मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी लोकांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2024 12:41 IST

ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्र्यांचा जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक आपल्या समस्या, कामे घेऊन येतात. गणेश चतुर्थीनिमित्त काही दिवस बंद असलेला जनता दरबार शनिवारपासून साखळी येथे पुन्हा सुरू झाला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

या जनता दरबारात वेगवेगळ्या भागातून लोक नोकरी, बदली, सामाजिक आणि कामे वैयक्तिक कामे घेऊन येतात. दरबारात मुख्यमंत्री प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक निवेदन अर्जाची तपासणी करून त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे आज जनता दरबार खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत असल्याची भावना राज्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

सहज उपलब्ध होणारे मुख्यमंत्री अशी ख्याती असलेले डॉ. सावंत यांना गणेश चतुर्थीनिमित्त शेकडो लोक त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन संवाद साधून गेले होते. जनता दरबारात लोकांचे प्रश्न सुटतात. त्यामुळेच लोक वेगवेगळ्या भागातून नियमित या ठिकाणी येत असतात. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आपल्या साखळीतील निवासस्थानी सकाळी घरातून निघण्यापूर्वी किमान दीडशे ते दोनशे लोकांना आवर्जून भेटतात. त्यांच्या समस्या समजून घेतात. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत