शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गणेश चतुर्थीनंतर जनता दरबार पूर्ववत; मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी लोकांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2024 12:41 IST

ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्र्यांचा जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक आपल्या समस्या, कामे घेऊन येतात. गणेश चतुर्थीनिमित्त काही दिवस बंद असलेला जनता दरबार शनिवारपासून साखळी येथे पुन्हा सुरू झाला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

या जनता दरबारात वेगवेगळ्या भागातून लोक नोकरी, बदली, सामाजिक आणि कामे वैयक्तिक कामे घेऊन येतात. दरबारात मुख्यमंत्री प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक निवेदन अर्जाची तपासणी करून त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे आज जनता दरबार खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत असल्याची भावना राज्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

सहज उपलब्ध होणारे मुख्यमंत्री अशी ख्याती असलेले डॉ. सावंत यांना गणेश चतुर्थीनिमित्त शेकडो लोक त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन संवाद साधून गेले होते. जनता दरबारात लोकांचे प्रश्न सुटतात. त्यामुळेच लोक वेगवेगळ्या भागातून नियमित या ठिकाणी येत असतात. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आपल्या साखळीतील निवासस्थानी सकाळी घरातून निघण्यापूर्वी किमान दीडशे ते दोनशे लोकांना आवर्जून भेटतात. त्यांच्या समस्या समजून घेतात. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत